परवाच पांच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये निकाल घोषित होतील. ही २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम असेल. जनमत कोणत्या बाजूला आहे याची कल्पना येईल. म्हणून या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे महत्व आहे. तसेच मोदी यांचा कस लागणार आहे. काँग्रेस की भाजपा याचा अंदाज येऊ शकेल. म्हणून या पांच राज्यातील निवडणुका महत्वाच्या आहेत. येत्या डिसेंबर मध्ये चित्र स्पष्ट होईलच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा